संदेश

2017 की पोस्ट दिखाई जा रही हैं

SRG रचित कविता वो मेरे भीम थे !

चित्र
अंग्रेजों के शासनकाल में इस देश मे जो शतकों से गुलामों के भी गुलाम थे ऐसे समाज को गुलामी से आजाद करने वाले हमारे भीम थे! जब मनुवाद,जातियवाद, स्त्री असमानता,गुलामी की आग में  जलकर फसा पड़ा था देश मेरा .. उस वक्त कोयलों को इंसान बनाने वाले मेरे भीम थे ! दबाई जा रही थी इस देश मे ना जाने कितने सैकड़ों माँ बहन बेटिओं की आवाजें हिन्दू कोड बिल ला कर बुलंद उनकी आवाज कर दिखाने वाले मेरे भीम थे... जकडे हुये किसान थे सरकार सवकारों की जुल्म सितम की बेड़ियों में जब.. बेड़ियों को तोड़ कर उम्मीदों का पर लगाने वाले मेरे भीम थे! शिक्षा व पानी पीने का हक ना था सवर्णो द्वारा धिक्कारे हुए कौमों को उनके हक्क के खातिर सत्याग्रह कर समानता हक दिलाने वाले मेरे भीम जी थे.. युवा व मजदूर पिछड़े वर्गों उन्होंने नई रोशनी दिखाई है. सीखो- संगठित बनो -संघर्ष करो की राह दिखाई है.. 33 करोड़ देव सदियों से जो कभी ना कर सके.. हमारे बाबासाहेब ने वो क्रांति बदलाव की मशाल चंद सालों  में जलाई है! शाम कहता है और मैं लिखू भी कैसे उस महान मानव के इतने किस्से है कहु भी कैसे..बिना बोले मैं चुप रहु भी कैसे.. अब कहते ह

यहाँ पर 10 रूपये के स्टैंप पेपर पर मुहर लगाकर बेच दी जाती है लडकियाँ !

चित्र
हमारे देश में महिलाओं की हालत किसी से छिपी नहीं है, एक तरफ तो हम एक कन्या को पूजते है तो दूसरी तरफ उसी कन्या की भ्रूण हत्या कर देते है. आज भले ही भारत की लड़कियां दुनियाभर में अपना परचम लहरा रही है, लेकिन उसी भारत का एक दूसरा पहलु भी है जिसमे कन्या भ्रूण हत्या, रेप, छेड़छाड़, दहेज़ और ना जाने कितने ही अपराध है जो लड़कियों और महिलाओं के खिलाफ होते है. अभी हाल ही में देश की बेटी मानुषी छिल्लर ने मिस वर्ल्ड का खिताब जीतकर देश का नाम रोशन किया है और लोगों को ये सन्देश दिया है कि मौका मिले तो हमारी बेटियां कुछ भी करके दिखा सकती है. शहरों और महानगरों में आपको वीमेन राइट्स की बात करने वाले कई लोग मिल जायेंगे लेकिन ग्रामीण इलाकों में अब भी बुरे हाल है. आज हम आपको एक ऐसी प्रथा के बारे में बताने जा रहे है जो हमारे समाज पर किसी कलंक से कम नहीं है. ये प्रथा मध्यप्रदेश के शिवपुरी जिले से जुड़ी है. इस प्रथा को धड़ीचा प्रथा के नाम से जाना जाता है. इस धड़ीचा प्रथा में लड़कियों और औरतों को ख़रीदा और बेचा जाता है. जिसमे खरीदी हुई लड़कियों के साथ ना सिर्फ शारीरिक बल्कि मानसिक शोषण भ

फेरीवाल्यांचे वाढत्या साम्राज्याला जवाबदार कोण?

मनसे नी झोपलेल्या प्रशासनाला जागविण्याचा कार्य केला असला तरी ही फेरीवल्याना हटवण्याची जबादारी ही कोणत्याही राजकीय पक्ष संघटण्याचे नसून ही जबाबदारी पालिकेची आहेच तसेच फेरीवाल्यांचा रेल्वे स्थानक परिसरात वाढलेल्या विळख्याला तेवढाच जवाबदार रेल्वे पोलीस प्रशासन ही आहे ! कारण फेरीवाल्यांचे हप्त्याचें धागे दोरे हे फक्त पालिका प्रशासन कर्मचारी अधिकाऱ्यानं पर्यंत नसून यात रेल्वे पोलीस प्रशासनिक अधिकाऱ्यांचा ही समावेश असतोच  एखाद्या राजकीय किंवा फक्त नावाने समाजसेवक अश्या व्यक्तींच्या मध्यस्थी द्वारे हा सगळं काळा - पिवळा कारभार सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने चालत असतो. ज्याने हे स्पष्ट होते की एल्फिन्स्टन रोड सारख्या होणाऱ्या दुर्घटनेला कारणीभूत पालिका प्रशासना सोबत रेल्वे व स्टेशन बाहय पोलीस यंत्रणा सह काही सत्ताधरी राजकीय नेते मंडळी ही आहेत. या सर्वांचीच जवाबदारी आहे फेरीवल्याना हटविण्याची.ज्याने करून स्टेशन परिसरात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना न घडत फेरीवल्या मुळे प्रचंड ट्रॅफिक व नागरिकांना होणार त्रास कमी होईल  .       शाम गौड सामाजिक कार्यकर्ता    (छत्रपती युंवा फ्रंट)

देश के हवा मे ज़हर

चित्र
देश के हवा_में_जहर अंतरराष्ट्रीय द लैंसेट कमीशन मैग्जीन एवं संस्था ने अपने एक अन्तराष्ट्रीय सर्वे के मुताबिक अ पने रिपोर्ट में प्रसिद्ध किया है ! केवल मात्र प्रदूषण की वजह से पूरे विश्व मे 65 लाख से ज्यादा मौते होती है जिसमे #भारत_मे_प्रतिवर्ष_25_लाख लोगों की मौत केवल वायु प्रदूषण से होती है! सबसे ज्यादा मौत भारत मे यानी कि हर 5 मिनट में देश का 1 नागरिक मौत का शिकार हो रहा है! मैं बताना चाहूंगा की पूरे विश्व मे 20 सबसे ज्यादा प्रदूषण वाले शहरोँ में से 13 शहर जो सिर्फ भारत मे है! केंद्र और राज्यशासन के प्रचार व प्रसार माध्यम द्वारा कितना भी पर्यावरण को लेकर सजग होने की तैयारी दिखाई जाए ! या हम जैसों युवावों द्वारा सोशल मीडिया पर प्रदूषण के विरोध में पर्यावरण संगोपन या समर्पण को कितना भी बढ़ावा दिया या दिखाया जाए समस्या जैसे कि तैसी है! समय रहते अगर इस विषय पर काबू नही पाया गया तो पूरे देश को गंभीर परिस्थितियों का सामना करना पड़ सकता है! (ज्यादा से ज्यादा वृक्ष लगाये और प्रदूषण नियंत्रण पर जोर दे) शाम_गौड़

रुग्णालयाला कडोमपा चा आधार नागरिक लाचार

क.डो.म.पा. प्रशासित डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या निष्काळजीपणा व कामचुकार कारभारा ने  डोंबिवलीतील पर्यावरण प्रेमी प्राणी संरक्षक भरत केणे ह्यांची बळी घेतली. हे प्रथमच न्हवे वर्षभरात असे अनेक रुग्ण - बाधित नागरिक आपले प्राण ज्योती गमावतात ते फक्त या क.डो.म.पा संचालित शास्त्रीनगर रुग्णालय च्या भोंगळ्या व अपुरे यांत्रिक अभियांत्रिकी सुव्यवस्थापणा मुळे . सर्प दंशाचा लस नसल्याने डॉक्टर व क.डो.म.पा. प्रशासना चा हलगर्जीपणा भरत केणे च्या जीवावर बेतली आहे अशी घटना आज ही सहज तुम्हाला रुग्णालयात पाहायला मिळेल डॉक्टरांना जाब विचारल्यास इथे यंत्रणा मशीन किंवा तज्ज्ञांचा अभाव सांगत रुग्णांना खासगी रुग्णालय ची चिठी किंवा आर्थिक परिस्थिती ने नाजूक असणाऱ्या रुग्णांना कळवा, मुंबई च्या रुग्णालयाचे नावे सांगत बाहेरचा रास्ता दाखविला जातो. .ज्यात पुरुषानं सह स्त्री व लहान मुलांचा ही जास्त समावेश असतो. अश्याच वेळी अधिक गंभीर परिस्थिती असणारा रुग्ण कळवा, मुंबई च्या हॉस्पिटल ला पोहचता पोहचता रस्त्यात अँबुलेन्स मधेच अखेरचा श्वास घेतो... ज्याने करून डोंबिवली शहरासह ग्रामीण गावांच्या रुग्ण व त्यांच

गौरी लंकेश ला कुणी मारलं?

गौरी लंकेशंना कुणी मारलं? गौरी लंकेशंना गोळी लागली गौरी लंकेशंना कुणी मारलं? ज्यांनी पानसरेंना मारलं पानसरेंना कुणी मारलं ज्यांनी नरेंद्र दाभोलकरांना मारलं। नरेंद्र दाभोलकरांना कुणी मारलं? ज्यांनी लेखक पेरुमलना 'विनामृत्यू' मारलं, लेखक पेरूमलना कुणी मारलं? ज्यानं महात्मा गांधींना पिस्तुलाच्या गोळीनं मारलं महात्मा गांधींना कुणी मारलं? ज्यांनी काळारामा समोर बाबासाहेबांना ' दगड ' फेकून मारला। बाबासाहेबांना दगड कुणी मारला? ज्यांनी स्री शिक्षणासाठी झटणार्या सावित्रीला ' शेण ' फेकून मारलं। सावित्रीवर शेण कुणी फेकून मारलं? ज्यांनं शिवाजींचा ' क्षात्रधर्म ' नाकारला। शिवाजींचा ' क्षात्रधर्म ' कुणी नाकारला? ज्यांनी तुकोबांच्या विचारांना पाण्यात बुडवून मारलं। तुकोबांच्या विचारांना कुणी मारलं ज्यांनी चोखोबाला जमिनीत जिवंत गाडून मारलं। चोखोबाला गाडून कुणी मारलं? ज्यांनी संभाजींना ' वेदप्रमाणित ' शिक्षेनं मारलं। संभाजींना वेदप्रमाणित शिक्षेनं कुणी मारलं? ज्यानं फादर ग्राहम स्टेन्सला लहान मुलांसोबत जिवंत जाळ

आभार ..

शतशः आभार माझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्हाट्सअप फेसबुक, वर काल पासून उफळात असलेला समुन्द्रां सारखं आपले प्रेम रुपी शुभेच्छा सदिच्छा आशीर्वादा च्या वर्षाव आत्ता थोडं थंडावंत आहे माझ्या बद्दल तुमच्या मनांत असलेलं स्नेह पाहता माझं मन भरून आले .. मी स्वताःस भाग्यवान समजतो की मला तुमची साथ लाभली सात जन्म जर हे खरं असेल तर येणाऱ्या प्रत्येक जन्मी आपली मैत्री-संबंध कायम राहावी ईश्वरा चरणी हीच इच्छा आहे.. माझ्यावर आपले प्रेम व आशीर्वाद असेच राहु दया. धन्यवाद!! Love u all ... 🙏😘 Special thanks to:- Nilesh patil , Mandar Taware , Nikhil patil , yeshu nedvinkeri, Manik ughade vikas khairnar rahul navsagre

सत्यकथान ....

माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ हे आपल्या आमदारकीच्या मताची किंमत ओळखून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी विधान भवनात आल्याचे टीव्हीवर पाहिले. पांढरीशुभ्र दाढी वाढलेली. अतिशय थकलेले. डोक्यावर कानटोपी घातलेली. एकेक पाऊल सांभाळत चाललेले. विधान भवनातील पायऱ्या चढतानाही धाप लागत होती. कोणी विचारले, ' कसे आहात ?' तर फक्त ' ठीक आहे ' इतकेच बोलले. त्यांनी जवळपास 8 हजार कोटींची माया जमवली. साखर कारखाना विकत घेतला. परदेशात खाण आहे. मुलाला आमदार बनवले. पुतण्याला खासदार बनवले. घरात असलेले पोस्टर काही कोटींचे आहेत. नाशिक मध्ये मोठमोठे महाल आणि भुजबळ नॉलेज सिटी आहे. बंगले कोट्यवधींचे आहेत. इतकी वर्षे वैभवात राहीलेला आणि बाळासाहेब ठाकरेना आव्हान देणारा हा निधड्या छातीचा वाग गलितगात्र /  हवालदिल झालेला पाहून मन खिन्न झाले. सामान्य कैद्यांसारखे जीवन जगतो आहे. गाद्यागिरद्यांवर झोपणारा जमिनीवर झोपतो आहे. तुरुंगातून बाहेर येण्याची धडपड करतो आहे. पण आपल्या वैभवाचे सुख घेऊ शकत नाही. थोडासा आराम करावा म्हणून दवाखान्यात ऍडमिट झाले तर त्यांच्यावर आरोप होता

63 मासूम बच्चों के हत्यारों का जाहिर निषेध

चित्र
वाह रे देश और देश की व्यवस्था, उल्टा चोर कोतवाल को डांटे। सी.एम. योगी आदित्यनाथजी के शहर गोरखपुुर के मेडिकल कालेज में आक्सीजन खत्म होनें से 5 दिन में 63 से ज्यादा बच्चों की मौत हो गई। यह सामान्य हादसा नहीं बल्कि भयंकर जेनोसाईड है। न्यूज के मुताबिक गैस सप्लाई करने वाली फर्म पुष्पा आक्सीजन को पिछले काफी समय से भुगतान नहीं किया गया। लगभग 68 लाख रू बकाया था जिसके लिये बार बार रिमाइंड किया गया तथा अंत में 1 तारीख को गैस सप्लाई कंपनी ने लिख कर दिया था कि पैसा नहीं दिया गया तो गैस सप्लाई बंद कर दी जायेगी और वो बंद हो गई नतीजा 63 मासूम बेमौत मारे गये। कौन जिम्मेदार है इसके लिये? क्या गैस सप्लाई कं. नहीं, डाक्टर स्टाफ नर्सें नहीं, प्रशासन- हां। गैस कंपनी को समय पर भुगतान क्यों नहीं किया गया, क्या कमीशनबाजी का चक्कर था? हो सकता है, पर इन मासूमों का क्या कसूर था इनकी मौत के जिम्मेदार केवल और केवल कालेज का भृष्ट प्रशासन है। जबकि विडंबना देखिये गैस सप्लाई कं के यहां छापे मारे जा रहे हैं और इन भष्ट अफसरों से कोई पूछ ही नहीं रहा। बिना भुगतान के कोई कबतक अपनी जेब से सप्लाई करता रहेगा, पर किसी को त

दिलदार मित्र निलेश पाटील

प्रिया मित्र निलेश.. कायम सहकार्य प्रवृत्ती युवा प्रेरक तरुण उद्योजक दिलदार व्यक्तिमत्व गाजवणारा . मोरया बिल्डर्स सह मित्रांची शान शहरातल्या बऱ्याच मित्रमंडळां चे आधारस्तंभ व अनेक व्यावसायिकांचा मान आणि माझा प्राण गोल्डन मॅन नव्हे तर गोल्डन हार्ट असलेला माझा हृदयी मित्र निलेश पाटील👑 कमी वयात खूप जास्त संघर्षमय अनुभव घेत जीवनात असंख्य उतार चढाव आलेत तरी न थांबता न झुकता ना तुटता झपाट्याने प्रगतीला कसा साध्य करायला पाहिजे हे तुझ्या कडून शिकायला हवं . मागील काही काळात आपण एकत्र अनेक सामाजिक संघटनात्मक कारकीर्दी गाजवली दुसऱ्या राजकारण्यांची झेंडे बॅनर ही लावले.. पण दुनियादारी व्यतिरिक्त सर्वप्रथम स्वतः साठी जगावे ह्या गोष्टी तुझ्याकडूनच  शिकायला मिळाले ... लहान पणा पासून आत्ता पर्यंत माझ्या साठी केलेलं तुझी प्रत्येक धडपड माझ्या कायम लक्षात आहे व राहणार... तुझे कायम सकारात्मक वैचारिक दृष्टी अतिशय उल्लेखनीय आहे । जे माझ्या सह इतरांना ही विशेष ऊर्जा प्रेक्षण करण्याचा काम करते. आज तुझ्या वाढदिवसा निमित्त माझ्याकडे तुला भेट द्यायला काहीच नाही कारण बाजारात तुझ्या अमूल्य सहकार्य मैत्री च

मित्रास वाढदिवस कविता

माझे जवळीक मित्र तुझा वाढदिवस आहे छान ... तुझे बऱ्याच कारनामे आहे महान ... डझन भर मुली आणि भाभ्या तुझे फॅन ... त्यांच्या मोबाईल वर नंबर सेव तुझा जान .... सगळ्या गोष्टी वर असतो तुझा ताठ कान ... माझी कायम खेचून ..वाटणारा फुकटचा ज्ञान ... असो तू कसा पण शप्पत ! आहे तू आमचा प्राण ... आमच्या मोरया बिल्डर्सचे शान ... चॉकलेट बॉय ... भोळा भाबळा दिसणारा ... असे नसून हा नाही कुठे फासणारा.. 24 कॅरेट गोल्ड चे # शौकीन .. म्हणून हात - गळ्यात चैनी-आंगठ्या तीन - तीन ..!! मनमिसळू स्वभाव # दिलदार हसरा ... मोठ्या मोठ्यांचा बोलून करणारा कचरा... जरी असला तू थोडासा आळशी... तरी घेतो तू #मित्रांची काळजी... असा जिगरी #जिव्हाळा यार आहेस तू.. गिर्लफ्रेंड नंतरचा मित्राचं # प्यार आहेस तू.. तुझा करू किती ही गुणगान .. कमी पडेल मला हा फेसबुक चा पान .. आता थोडक्यात बोलतो... आणि मनातले धागे खोलतो... आज तुझा वाढदिवस आमच्या साठी खास आहे. असाच कायम हसत आणि हसवत राहा.. तुला उद्दान्ड आयुष्य लाभो.. तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवेत हीच सदिच्छा...🎂💐 Lo

एका मिनिटात दाढ उचकता येते?

चार दिवस अगोदर 'दाढ दुखत्येय' म्हणून ठणाणा करत डेन्टिस्टकडे गेलो, तर दाढेला इंफाकॅशन झाल्यानं त्यांनी ती दाढ काढायला लागेल हे शुभवर्तमान दिलंन! अक्कलदाढ असल्यामुळे त्या तज्ञानी मला 5000 चा कोटेशन दिलंन ! मंग काय खिशेला झळ व मनाला कळ नाही लागावा म्हणून मी डोंबिवली लोकल ने सी.एस.टी गाठली सेंट जॉर्ज केंद्रीय दन्त रुग्णालयात जाऊन धडकलो. 10₹चा केस पेपर काढले त्या डॉक्टरीन मॅडम नी फोकस मारून दाढ बघून पुढची तारीख 20 एप्रिल दिल्यानं. माझा एक एक दिवस  दांतदुखा मुळे मरणाचा हाल होता 1 तास माझ्या साठी जणू साल होता.. मंग काय मोबाईल वरुन लावला फोन आमच्या ग्रुपच्या जेष्ठ वय व्यक्तीमत्व जितूदा ला मंग काय लगेच राज्यमंत्री च्या PA चा मंत्रालया तुन फोन... हॉस्पिटल च्या डीन चा माणूस विचारात आला शाम गौड कोण..? मंग काय मोठा श्वास घेत जीवात जीव आला मी निमूटपणे त्या तज्ञयासमोर जबडा वासून बसलो. एकंदरीत प्रकार बघून म्हंटलं आता बहूदा "तासभराची निश्चिंती झाली बगूनाना sss ". पण त्या प्राण्याने दाताड बधीर करायला ३० सेकंदात ३ इंजेक्क्षनं दिलीन, जेमतेम पाव मिनीट थांबला नी मी सरसावून बसतोय तोवर

पोलिसांची लाठी देशशत्रूंच्या रक्षणासाठी..?

🇮🇳 * पोलिसांची लाठी देशशत्रूंच्या रक्षणासाठी??? होय आज हाच प्रश्न आम्हाला महाराष्ट्राच्या गृहखात्याला विचारावासा वाटतोय.. शाहरुखखानचे आतंकवाद प्रेम अगदी अमेरिकेने त्याला चार सहा वेळा नागडा करेपर्यंत जगजाहीर झालेले असताना.. याच शाहरुखखानाचा प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून प्रदर्शित होणाऱ्या रईस या चित्रपटाला संरक्षण देऊन समस्त देशभक्तांचा विरोध हाणून पाडायचा विडा समस्त पोलीस दलाने उचललेला आहे का? आमचे *सद्रक्षणाय खलनिग्रहणाय* पोलीस चोर सोडून  दंडित करण्याचे त्यांचे कठोर कर्तव्य देशभक्त युवाकानं वर अगदी चोख पणे बजावणार आहेत का?.  आणि याच साठी त्यांच्या हातात काठी दिलेली आहे का?.. तिकडे सीमेवर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून देशविरोधी कारवायांना आळा कसा बसेल हे कर्तव्य पार पाडत असताना आमचे पोलीस मात्र देशशत्रूना संरक्षण कसे द्यायचे हेच पाहात असतात का? जनतेने अश्या पोलिसांवर विश्वास ठेवायचा कि नाही ठेवायचा हा प्रश्न आता मनात यायला लागलाय.. आधीच पोलिसांची प्रतिमा जनसामान्यांच्या यथातथाच असताना आता हिंदुस्थान पेक्षा पाकिस्तानी कलाकारांना प्राधान्य देणारा आणि पाकिस्तानला वेळो वेळी आर्