संदेश

2014 की पोस्ट दिखाई जा रही हैं

माझा भारत

चित्र
👉भारतातील भयानक विरोधाभास वाचा आणि पटलं तर बघा. १) 👉आम्ही मुलीच्या लग्नासाठी इतका खर्च करतो जितका तिच्या शिक्षणासाठी कधीच करत नाही. २) 👉आम्ही अशा देशात राहत आहोत जिथे पोलिसाला पाहिल्यावर आमच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होण्याऐवजी चिंता निर्माण होते. ३) 👉IAS परीक्षेतील उमेदवार आपली बुद्धिमत्ता वापरून हुंडा पद्धत किती वाईट आहे यावर अतिशय छान निबंध लिहून लोकांना प्रभावित करतो आणि परीक्षा पासही होतो. आणि एक वर्षानंतर तोच उमेदवार वधूपित्याकडून एक करोड हुंड्याची मागणी करतो. कारण तो आता एक IAS ऑफिसरअसतो. ४) 👉भारतीय लोक खूप लाजाळू आहेत.तरीही भारताची लोकसंख्या १२१ कोटी आहे. ५) 👉भारतीय लोक आपल्या मोबाईलच्या पडद्यावर स्क्रॅचेस पडू नयेत म्हणून आवर्जून त्यावर स्क्रीन गार्ड लावतात. परंतु गाडी चालवना हेल्मेट घालण्याची काळजी घेत नाहीत. ६)👉 भारतीय समाज मुलींना बलात्कार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे शिकवतो. पण मुलांना बलात्कार करू नये हे शिकवत नाही. ७) 👉इथे अतिशय टुकार सिनेमे सुद्धा अतिशय चांगला व्यवसाय करतात. ८) 👉इथे पोर्नस्टार मुलीला एक सिलेब्रिटी म्हणून स्वीकारले जाते. प

आज भी महिला सुरक्षा एक निरुत्तर प्रश्न

चित्र
पटरी पर दौड़ती मौत केरल, 2011 सौम्या को ट्रेन में पीटकर बाहर फेंक दिया गया और बाद में उससे रेप किया गया महाराष्ट्र, 2013 लोकल ट्रेन के लेडीज़ कोच में एक बंदे ने 23 साल की युवती से बलात्‍कार की को‌शिश की उत्तर प्रदेश, 2014 तीन लोगों ने एक छात्रा को मारा और बाहर फेंक दिया, क्योंकि उसने छेड़छाड़ करने वाले एक शख्‍़स को तमाचा मार दिया था बे'बस' दिल्ली, 2012 23 साल की फिज़ियोथेरेपी इंटर्न के साथ छह दानवों ने बलात्कार किया. वहशीपन की हद इतनी कि कुछ दिनों बाद युवती ने दम तोड़ दिया बंगलुरु, 2014 हरियाणा में एक बस चालक ने 23 वर्षीय युवती से छेड़छाड़ की और उसे चलती बस से बाहर फेंक दिया. वो 2012 में भी ऐसा ही कुछ कर चुका था टैक्सी में हैवानियत उबर टैक्‍सी ड्राइवर यादव, जिसके कारण फिर सुरक्षा के दावों की पोल खुली हैदराबाद, 2013 दो कार ड्राइवर ने एक सॉफ्टवेयर इंजीनियर का अपहरण कर उससे बलात्कार किया. चार घंटे तक यह कयामत चलती रही और देर रात ढाई बजे उसे हॉस्टल के बाहर फेंककर चले गए दिल्ली, 2014 चार साल की बच्ची से तिमारपुर में प्राइवेट स्कूल कैब ड्राइवर ने छेड़छाड़ की और यह मामला कई

सर्वांसाठी धोका जातिय आतंकवाद ...

चित्र
जातियवाद ही फक्त दलित समाजाची ससमस्या आहे असे समजणे हे असंवेदनशील, असंस्कृत आणि अनैतिक आहे. त्यामुळे सर्व समाजाने अशा अनैतिकतेतून बाहेर पडून जातीपातींचा अहंकार नष्ट करण्याच्या चळवळीत सामील होणे ही आजची ताबडतोबीची गरज आहे. 'देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यात अस्पृश्यांचे स्थान काय असेल?' असा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यचळवळीच्या काळात नेहमीच विचारला होता. 'स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही माझ्या अस्पृश्य बांधवांवर असेच अत्याचार सुरू राहतील, अशी भीती मला कधी कधी वाटते,' असेही बाबासाहेब अनेक वेळा म्हणाले. स्वातंत्र्योत्तर काळात एका बाजूला दलितांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शासनाने घेतलेल्या विविध कार्यक्रमांचा परिणाम म्हणून काही प्रमाणात दलितांची प्रगती होत असताना, दुसऱ्या बाजूला मात्र देशाच्या सर्व भागांत दलितांवर विविध अन्याय-अत्याचारांची परंपरा अखंड सुरूच आहे. अत्याचाराबाबतची बाबासाहेबांची भीती खरी ठरली आहे. केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या वतीने, प्रत्येक वर्षी, समाजातील विविध घटकांवर वेगवेगळ्या राज्यांत होणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी प्रसिद्ध होते. त्

सरकार मान्यता प्राप्त नंगा नाच...

चित्र
३१ अक्टुबर को जिस तरह सरदार वल्लभ भाई पटेल कि जयंती और राष्ट्रीय एकता दिवस पर देश कि एकात्मता को मजबूत करने के लिये मोदी सरकार द्वारा run for unity ...का आयोजन किया गया . यह कितना सच है या कितना दिखावा आज देश के आम नागरीकों के मन मे आशंका निर्माण हो चुकी है . जहा देश कि एकता और अखंडता को और भी मजबूत और बरकरार रहनेे के लिये राष्ट्रीय एकता दिवस पर सारे देश कि जनता को दौडाया गया ! वहीं एक तरफ़ अक्क्बरुद्दिन ओवैसी नामक कुत्ते को बढावा देकर देश कि एकता और अस्मिता को धोखे मी डाला जा रहा है ! ये आखिर कौन से राजनेता या राजैनीतिक पार्टी के अंदारुनी समर्थन के बल पर खुले आम देश ही नाही पुरे दुनिया पर फ़ताह करने का जहर उगलने वाले , बगदादी विचार धारा वाले ओवैसी पर वक्त रहते लगाम नही लगाया गया , तो संपूर्ण देश को उसी हालात का सामना करना पड सकता है, जो इराक मे बगदादियो के कारण हो रहा है . अनेकता में एकता इस बुनियाद पर विश्व प्रसिद्ध भारत देश कि प्रतिमा को ठेस पहुचाने का काम इसी देश कि हवा पानी में जीवित रहकर यह गद्दार इस देश के कानून नियमो के खिलाफ अपने राजनीतिक फायदों के लिए ,अपने वक्तव्यों द्वा

असे नक्की येईल अच्छे दिन.....

लक्षपूर्वक वाचा ,,,,,!!!! "भारतामधील लोक गरीब आहेत पण भारत गरीब देश नाही" हे सांगितले आहे एका स्विस बँकेच्या डायरेक्टरने. तो म्हणतो कि "२८० लाख कोटी" भारतीय पैसा स्विस बँकेमध्ये जमा आहे. ज्याचा वापर करून ३० वर्ष करमुक्त बजेट भारताला बनवता येईल. ६० कोटी लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी उपयोग करता येईल. कुठलेही गाव चौपद्री रस्ता करून दिल्लीशी जोडता येईल. ५०० सामाजिक कार्यक्रमाना फुकट वीज देता येईल तेही अनियमित काळासाठी. प्रत्येक नागरिकाला महिन्याला २००० रुपये असे जवळपास ६० वर्ष देता येतील. कुठलेही विदेशी कर्ज घेण्याची गरज भासणार नाही. अश्या प्रकारे आपला पैसा या " श्रीमंत राजकारण्यांनी" दाबून ठेवला आहे. आपल्या पूर्ण हक्क आहे अश्या भष्ट्र राजकारणी लोका विरुद्ध आवाज उठवण्याचा. या संदेशाला इतक्या लोकापर्यंत पोहचावा कि प्रत्येक भारतीय हा संदेश वाचेल. गंभीरपणे यांचा विचार करा. तुम्ही विनोद पाठवू शकता तर हा संदेश का नाही? जबाबदार नागरिक बना.....कमीतकमी दोन लोकांना पाठवा

मुकेश अंबानी के अच्छे दिन आ... गये

चित्र
ज्यांच्या पायाचं तीर्थ घ्यावं (!) अशा मुकेश आणि नीता अंबानी यांच्या रुग्णालयाचं नुकतंच पंतप्रधानांनी उद्घाटन केलं.. त्या गरीबांकरता बांधल्या गेलेल्या रुग्णालयाचे दर - OPD - Rs 1100 30 days follow up - Rs 750 अनेक धन्यवाद..! आदरणीय मोदीसाहेब, मुंबईला आलाच होतात तेव्हा थोडा वेळ काढून आमच्या मुंबईची शान असलेल्या आमच्या के ईम एम रुग्णालयाला भेट द्यायला हवी होतीत..! मान्य करतो की तिथे खूप गर्दी असते.. ते रुग्णालय मुळीच पॉश नाही.. परंतु तरीही तिथे ज्या प्रकारची ट्रीटमेन्ट रुग्णांना दिली जाते.. अनेक अत्यंत महागड्या शस्त्रक्रिया किती कमी पैशांमध्ये होतात ते एकदा बघा.. मी स्वत: तिथे रात्री दोन दोन वाजता कसे सगळे पाच पाच, सहा सहा डॉक्टर एखादी इमर्जन्सी हाताळून एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवायचा कसा निकराचा प्रयत्न करतात हे किमान ५-६ वेळेला तरी बघितलं असेल..! मोदीसाहेब.. अनेक वर्षापूर्वी अरुणा शानभाग या परिचारिकेवर बलात्कार होऊन ती परिचारिका कायमची स्तब्धच झाली..माणसातून उठली.. तिला आजही के ई एम च्या इतर सगळ्या परिचारिका आणि डॉक्टर्स आणि तमाम कर्मचारी वर्ग ती आपली मोठी बहीण असावी.. आई असावी

अच्छे दिन का Lollypop

चित्र
आज दीपावली है ही दीपावली 121 कोटी भारतीयों को  सुखी संपन्न और आनंदीत जिंदगी जीने के लिये सहाय्यपूर्ण रहे, यही उम्मीद.... चार्ल्स डिकन्स  नामका एक महान कविताकार इंग्लंडमे होकर गए. उन्होने Tale Of Two Cities इस नामकी एक काविता लिखी है. इस कविता की शुरुवात करतेहुए वो कहता है , की 'वो उत्कृष्ट समय था वो बहोत निकृष्ट समय था. जो बुध्दीमनों का युग था ; वो मुर्खता का युग था. वो कालखंड श्रद्धा का था; वो कालखंड अश्रद्धाका था. वह काल प्रकाश का था; वही अंधेरे का था. वो आशाओं का वसंतऋतू था; वही निराशा का ज्वलंतऋतू था. आपनेसामने कुछ था; आपनेसामने कुछभी नही था .हम सभी लोग सीधे स्वर्गमे जाने वाले थे ; हम सभी सीधे नरक मे जाने वाले थे .' अर्थात, डिकन्सचके यह उद्गाहरण तत्कालीन फ्रेंच राज्यक्रांती संदर्भा में दिया है . पर परिस्थिती आजभी बदली नही है. तमाम भारतीयों को 'अच्छे दिन आयेंगे' यह आशावादी साद भरोसा देते हुए  नरेंद्र मोदी सत्ता पर आए. उसे भी  आज 5 महीने होने  वाले है. अच्छे दिन छोडो, कॉंग्रेस के काल मे जो हाल बरहाल सहन करते हुए सामान्य जनता जी रही थी , वे जीना भी सुसह्य होने के अल