संदेश

मई, 2020 की पोस्ट दिखाई जा रही हैं

मजदूरों का सब बिखर गया...

चित्र
सफर लंबा था, मजदूरों ने भूख मिटाने के लिए रोटियां रख लीं, लेकिन शायद खाना नसीब में नहीं लिखा था। रेलवे ट्रैक के पास बिखरा पड़ा मजदूरों का सामान। ट्रैक बिखरी मजदूरों की रोटियां, कपड़े, चप्पलों को इकट्ठा किया गया। पर सच तो ये है कि सब बिखर गया😓😓 बिचारे हालात,बदकिस्मती,लॉक्डाउन, प्रशासकीय अभाव के मारे.. बिना सहारे, खेद है और ना जाने कितने मजदूरों, के खून में सड़क रेलवे की पटरिया भीगेंगी .... औरंगाबाद (संभाजी नगर) रेल हादसे में मारे गए 16 मजदूर भाइयों को भावपूर्ण श्रद्धाजलि😓💐🙏 निःशब्द सामाजिक कार्यकर्ता  #शाम_गौड़

तंबाखू गुटका खाणाऱ्या नो सुधरा रे....

चित्र
आज जरी कोरोना या भयंकर महामारी मुळे संपुर्ण देशात Lockdown असला सगळ्या पण टपऱ्या बंद असले तरी ही तंबाखू विक्री काय थांबत नाही उलट ब्लॅक मध्ये आजून १० पटीने लोक जास्त पैसे देऊन तंबाखू गुटका घेत आहेत,  तंबाखू गुटखा खाणार्यांनी डोळे उघडून बघा कैंसर कसा असतो आणि त्याचे परिणाम...। माझ्या प्रिय बंधू मित्रांनो मी तुम्हा सर्वांना हाथ जोडून 🙏विनंती करतो की तंबाखू गुटखा खाणे सोडून टाकावे.  कारण तुमच्यामुळे तुमचीच न्हावे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा जीवन जुळलेलं आहे ! या पोस्ट ला जास्तीत जास्त लोकांन पर्यंत पोहचवू शकतो जर हे सत्यवार्ता वाचून जर कोणत्याही एकाने जर गुटखा तंबाखू सोडला तर आपण एक जीवन वाचवू शकतो.. Plz shear......... सामाजिक कार्यकर्ता शाम गौड(#SRG)

हो हीच ती पोरं.....

चित्र
नमस्कार मित्रांनो मला आज लिहिताना एक वेगळ्या प्रकारचे संतुष्टी आणि आनंद  होत आहे... ह्या  फोटो मधील ही काही पोरं तीच जे बऱ्याच वेळी विभागातील नाक्या वर मस्ती आणि हुल्लड बाजी करतात, ही पोरं तीच आहेत जे आपसात गटबाजी करून शिव्या हाणामारी करतात,  ही पोर तीच ज्यांच्या पासून परिसरातील काही नागरिक वैतगलेले असतात... ही पोर तीच जे रात्रि किवा दुपारी मोकाट रस्त्यावर क्रिकेट खेळतांना चेंडू लोकांच्या खिडक्यां पत्र्या वर अपट्टात.. माझ्या विभागातील ही तेच मंडळी आहेत ज्याची तक्रार वर्षाच्या 12 महिने माझ्या कडे कोण ना कोण नागरिक करतात.. चला ही पहिली बाजू आहे, आत्ता मी सांगतो दुसरी बाजू ही तीच पोरं आहेत  , जे गणेशोत्सव,स्वातंत्र्य दिवस,आंबेडकर जयंती व इतर सणात रात्र दिवस साज सजावट तैयारीत लागून आपली संस्कृती जोपासतात.. हीच पोर जे शिक्षणासह ,रिक्षाचालवून ,नोकरी-धंदा करून, व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत स्वतः ची जवाबदारी पार पाडत आहेत..! ही तीच पोरं आहेत आपदा संकट,किंवा 26 जुलै सारख्या अतिवृष्टी पूरस्थिती , काळात छाती आणि कंबर भर पाण्यात उतरून लोकांच