संदेश

अक्तूबर, 2014 की पोस्ट दिखाई जा रही हैं

मुकेश अंबानी के अच्छे दिन आ... गये

चित्र
ज्यांच्या पायाचं तीर्थ घ्यावं (!) अशा मुकेश आणि नीता अंबानी यांच्या रुग्णालयाचं नुकतंच पंतप्रधानांनी उद्घाटन केलं.. त्या गरीबांकरता बांधल्या गेलेल्या रुग्णालयाचे दर - OPD - Rs 1100 30 days follow up - Rs 750 अनेक धन्यवाद..! आदरणीय मोदीसाहेब, मुंबईला आलाच होतात तेव्हा थोडा वेळ काढून आमच्या मुंबईची शान असलेल्या आमच्या के ईम एम रुग्णालयाला भेट द्यायला हवी होतीत..! मान्य करतो की तिथे खूप गर्दी असते.. ते रुग्णालय मुळीच पॉश नाही.. परंतु तरीही तिथे ज्या प्रकारची ट्रीटमेन्ट रुग्णांना दिली जाते.. अनेक अत्यंत महागड्या शस्त्रक्रिया किती कमी पैशांमध्ये होतात ते एकदा बघा.. मी स्वत: तिथे रात्री दोन दोन वाजता कसे सगळे पाच पाच, सहा सहा डॉक्टर एखादी इमर्जन्सी हाताळून एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवायचा कसा निकराचा प्रयत्न करतात हे किमान ५-६ वेळेला तरी बघितलं असेल..! मोदीसाहेब.. अनेक वर्षापूर्वी अरुणा शानभाग या परिचारिकेवर बलात्कार होऊन ती परिचारिका कायमची स्तब्धच झाली..माणसातून उठली.. तिला आजही के ई एम च्या इतर सगळ्या परिचारिका आणि डॉक्टर्स आणि तमाम कर्मचारी वर्ग ती आपली मोठी बहीण असावी.. आई असावी

अच्छे दिन का Lollypop

चित्र
आज दीपावली है ही दीपावली 121 कोटी भारतीयों को  सुखी संपन्न और आनंदीत जिंदगी जीने के लिये सहाय्यपूर्ण रहे, यही उम्मीद.... चार्ल्स डिकन्स  नामका एक महान कविताकार इंग्लंडमे होकर गए. उन्होने Tale Of Two Cities इस नामकी एक काविता लिखी है. इस कविता की शुरुवात करतेहुए वो कहता है , की 'वो उत्कृष्ट समय था वो बहोत निकृष्ट समय था. जो बुध्दीमनों का युग था ; वो मुर्खता का युग था. वो कालखंड श्रद्धा का था; वो कालखंड अश्रद्धाका था. वह काल प्रकाश का था; वही अंधेरे का था. वो आशाओं का वसंतऋतू था; वही निराशा का ज्वलंतऋतू था. आपनेसामने कुछ था; आपनेसामने कुछभी नही था .हम सभी लोग सीधे स्वर्गमे जाने वाले थे ; हम सभी सीधे नरक मे जाने वाले थे .' अर्थात, डिकन्सचके यह उद्गाहरण तत्कालीन फ्रेंच राज्यक्रांती संदर्भा में दिया है . पर परिस्थिती आजभी बदली नही है. तमाम भारतीयों को 'अच्छे दिन आयेंगे' यह आशावादी साद भरोसा देते हुए  नरेंद्र मोदी सत्ता पर आए. उसे भी  आज 5 महीने होने  वाले है. अच्छे दिन छोडो, कॉंग्रेस के काल मे जो हाल बरहाल सहन करते हुए सामान्य जनता जी रही थी , वे जीना भी सुसह्य होने के अल

व्यापारींची दिवाळी ,गरिबांचा दिवाळा

आज दीपावली आहे. ही दीपावली 121 कोटी भारतीयांना सुखी संपन्न आणि आनंदी आयुष्य जगण्यात सहाय्यभुत ठरो, हीच अपेक्षा.. चार्ल्स डिकन्स या नावाचा एक महान कादंबरीकार इंग्लंडमध्ये होवून गेला. त्याने Tale Of Two Cities या नावाची एक कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीची सुरुवात करतांना तो म्हणतो, की 'तो उत्कृष्ट काळ होता; तो अगदी निकृष्ट काळ होता. ते शहानपनाचे युग होते; ते मुर्खपनाचे युग होते. तो कालखंड श्रद्धेचा होता; तो कालखंड अश्रद्धेचा होता. तो काळ प्रकाशाचा होता; तो अंधाराचा होता. तो आशेचा वसंतऋतू होता; तो निराशेचा शिशिरऋतू होता. आपल्यासमोर सर्व काही होते; आपल्यासमोर काहीच नव्हते. आम्ही सर्वजन सरळ स्वर्गात जाणार होतो; आम्ही सर्वजन सरळ नरकात जाणार होतो.' अर्थात, डिकन्सचे हे उद्गार तत्कालीन फ्रेंच राज्यक्रांती संदर्भात आहेत. पण परिस्थिती आजही बदललेली नाहिए. तमाम भारतीयांना 'अच्छे दिन आयेंगे' ही आशावादी साद घालत नरेंद्र मोदी सत्तेवर आले. त्यालाही आज 5 महीने होत आले आहेत. अच्छे दिन सोडाच, कॉंग्रेसच्या काळात ज्या हालअपेष्टा सहन करत सामान्य जनता जगत होती, ते जगने सुसह्य होण्याऐवजी आणख