संदेश

नवंबर, 2014 की पोस्ट दिखाई जा रही हैं

सर्वांसाठी धोका जातिय आतंकवाद ...

चित्र
जातियवाद ही फक्त दलित समाजाची ससमस्या आहे असे समजणे हे असंवेदनशील, असंस्कृत आणि अनैतिक आहे. त्यामुळे सर्व समाजाने अशा अनैतिकतेतून बाहेर पडून जातीपातींचा अहंकार नष्ट करण्याच्या चळवळीत सामील होणे ही आजची ताबडतोबीची गरज आहे. 'देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यात अस्पृश्यांचे स्थान काय असेल?' असा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यचळवळीच्या काळात नेहमीच विचारला होता. 'स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही माझ्या अस्पृश्य बांधवांवर असेच अत्याचार सुरू राहतील, अशी भीती मला कधी कधी वाटते,' असेही बाबासाहेब अनेक वेळा म्हणाले. स्वातंत्र्योत्तर काळात एका बाजूला दलितांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शासनाने घेतलेल्या विविध कार्यक्रमांचा परिणाम म्हणून काही प्रमाणात दलितांची प्रगती होत असताना, दुसऱ्या बाजूला मात्र देशाच्या सर्व भागांत दलितांवर विविध अन्याय-अत्याचारांची परंपरा अखंड सुरूच आहे. अत्याचाराबाबतची बाबासाहेबांची भीती खरी ठरली आहे. केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या वतीने, प्रत्येक वर्षी, समाजातील विविध घटकांवर वेगवेगळ्या राज्यांत होणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी प्रसिद्ध होते. त्

सरकार मान्यता प्राप्त नंगा नाच...

चित्र
३१ अक्टुबर को जिस तरह सरदार वल्लभ भाई पटेल कि जयंती और राष्ट्रीय एकता दिवस पर देश कि एकात्मता को मजबूत करने के लिये मोदी सरकार द्वारा run for unity ...का आयोजन किया गया . यह कितना सच है या कितना दिखावा आज देश के आम नागरीकों के मन मे आशंका निर्माण हो चुकी है . जहा देश कि एकता और अखंडता को और भी मजबूत और बरकरार रहनेे के लिये राष्ट्रीय एकता दिवस पर सारे देश कि जनता को दौडाया गया ! वहीं एक तरफ़ अक्क्बरुद्दिन ओवैसी नामक कुत्ते को बढावा देकर देश कि एकता और अस्मिता को धोखे मी डाला जा रहा है ! ये आखिर कौन से राजनेता या राजैनीतिक पार्टी के अंदारुनी समर्थन के बल पर खुले आम देश ही नाही पुरे दुनिया पर फ़ताह करने का जहर उगलने वाले , बगदादी विचार धारा वाले ओवैसी पर वक्त रहते लगाम नही लगाया गया , तो संपूर्ण देश को उसी हालात का सामना करना पड सकता है, जो इराक मे बगदादियो के कारण हो रहा है . अनेकता में एकता इस बुनियाद पर विश्व प्रसिद्ध भारत देश कि प्रतिमा को ठेस पहुचाने का काम इसी देश कि हवा पानी में जीवित रहकर यह गद्दार इस देश के कानून नियमो के खिलाफ अपने राजनीतिक फायदों के लिए ,अपने वक्तव्यों द्वा

असे नक्की येईल अच्छे दिन.....

लक्षपूर्वक वाचा ,,,,,!!!! "भारतामधील लोक गरीब आहेत पण भारत गरीब देश नाही" हे सांगितले आहे एका स्विस बँकेच्या डायरेक्टरने. तो म्हणतो कि "२८० लाख कोटी" भारतीय पैसा स्विस बँकेमध्ये जमा आहे. ज्याचा वापर करून ३० वर्ष करमुक्त बजेट भारताला बनवता येईल. ६० कोटी लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी उपयोग करता येईल. कुठलेही गाव चौपद्री रस्ता करून दिल्लीशी जोडता येईल. ५०० सामाजिक कार्यक्रमाना फुकट वीज देता येईल तेही अनियमित काळासाठी. प्रत्येक नागरिकाला महिन्याला २००० रुपये असे जवळपास ६० वर्ष देता येतील. कुठलेही विदेशी कर्ज घेण्याची गरज भासणार नाही. अश्या प्रकारे आपला पैसा या " श्रीमंत राजकारण्यांनी" दाबून ठेवला आहे. आपल्या पूर्ण हक्क आहे अश्या भष्ट्र राजकारणी लोका विरुद्ध आवाज उठवण्याचा. या संदेशाला इतक्या लोकापर्यंत पोहचावा कि प्रत्येक भारतीय हा संदेश वाचेल. गंभीरपणे यांचा विचार करा. तुम्ही विनोद पाठवू शकता तर हा संदेश का नाही? जबाबदार नागरिक बना.....कमीतकमी दोन लोकांना पाठवा