मागील काही दिवसा पासून प्रसार मध्यमा वर आपण बघत असलेलं एकामागोमाग घडामोडी पाहता हे स्पष्ट झालं आहे की ही सगळी 2019 ची तयारी आहे...
आंबेडकरी जनताच नव्हे तर सर्वसामान्य गोरगरीब शोषित,अल्पसंख्याक  वर्गावर ही होत असलेल्या अन्याय विरोधात बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांची चोख आक्रमक भूमिका पाहता भाजपा ला कळलं आहे की काँग्रेस पेक्षा ही जास्त धोका ह्यांना बाळासाहेब प्रकाश आंबेडकर ह्यांच्या पासून आहे असे जाणवत स्वताःह चा वर्चस्व वाचविण्यासाठी जाणून-बुजून  आंबेडकरी चळवळी ला बदनाम करण्याचा कटकारस्थान रचून सरकारने अटक सत्र चालू केली आहे!
जरी दिल्लीत संसदेच्या गादी वर समाजाचे दलाल नेते, मीडिया, सरकारसह षंढ षडयंत्र रचत असले तरी आंबेडकरी समाज  बाबासाहेबांच्या घराण्याच्या बाजूने  खर्याच्या बाजूने उभी राहिली आहे ! हे विरोधकांना सांगण्याची गरज नाही..

तर भूल भटक्यांच्या नादी न लागत .....चला आपल्या बाबासाहेबांच्या रक्ताला साथ द्या

बिखरे राहोगे तो गिधड भी सताएगा...
एकजुट रहोगे तो शेर भी घबराएगा

बाकी तुम्ही समझदार आहत...

क्रांतिकारी जयभीम🇪🇺


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

स्वतंत्र दिना निमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

"सत्य है।".

हसण्यासाठी निमित्त शोधूया......